दिलासादायक! शेतकऱ्यांना 5 लाख सौर पंपांचं होणार वाटप; त्यासाठीच्या नेमक्या तरतूदी काय?

 दिलासादायक! शेतकऱ्यांना  5 लाख सौर पंपांचं होणार वाटप; त्यासाठीच्या नेमक्या तरतूदी काय?


PM Kusum Yojana : राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार कुसुम [ pm kusum ] योजनेंतर्गत सौरपंपांचे वाटप करणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच ही घोषणा हि केली होती.

PM Kusum Yojana : सरकारनं अनेक योजना अंमलात आणल्या आहेत त्यातीलच शेतीमध्ये सिंचन ही शेतकऱ्यांसाठी गंभीर समस्या बनलेली आहे. याला सामोरे जाण्यासाठीच पंतप्रधान कुसुम योजना (PM Kusum Yojana) हि सरकार द्वारे चालवली जाते.शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदानावर सौर कृषी पंप (Solar Pump) हे दिले जातात. शेतकऱ्यांची या योजनेचा चांगल्या प्रकारे फायदा घेऊन त्यांच्या सिंचनाची समस्या हि दूर होऊ शकते. याबरोबरच शेतकरी बांधवांना योग्य वेळी सिंचन मिळाल्यास त्यांच्या होणाऱ्या शेती उत्पादनातही बऱ्या प्रमाणात वाढ होईल. यामुळे शेतकरी बांधवांना नफा वाढण्यासही मदत होईल.

शेतकऱ्यांना 5 लाखांत सौर पंप मिळणार

काही रिपोर्ट नुसार राज्य शासन हे पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत { pm-kusum } राज्यामधील 5 लाख शेतकऱ्यांना यामध्ये सौर पंपांचं वाटप हे करणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यासंदर्भामध्ये घोषणा हि केली होती. आताच्या ताज्या अपडेटनुसार, राज्य  शासन हे केंद्राच्या पंतप्रधान कुसुम या योजनेंतर्गत पाच लाख शेतकरी बांधवांना सोलर पंप हे देण्याची योजना यामध्ये आखत आहे. यामध्ये च विदर्भामधील शेतकरी बांधवांना प्राधान्य हे दिलं जाणार आहे. या मागचे प्रमुख कारण म्हणजेच , याठिकाणी शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका हा सर्वाधिक प्रमाणात बसतो.  

अनुदान किती मिळणार? 

शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पंतप्रधान कुसुम या योजनेंतर्गत कृषी सौरपंपांवर 30 टक्के, हे राज्य शासनाकडून आणि  30 टक्के इतर वित्तीय या संस्थांकडून 30 टक्के अनुदान हे शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. शेतकरी मित्रांना फक्त त्यातील 10 टक्के खर्च हा स्वतः कडून भरावा लागणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे पारंपरिक वीज कनेक्शन हे उपलब्ध नसणारे आहे अशे हे शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतील 

 बोअरवेल, नदी/ नाले,शेततळं, विहीर यांच्या शेजारील शेतीसाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरीच हे यासाठी अर्ज करू शकतील. 

यामध्ये अटल सौर कृषी पंप योजना व मुख्यमंत्री सौर कृषी पंप या दोन योजने अंतर्गत लाभार्थी नसणारे  शेतकरीच यासाठी अर्ज हा करू शकतात. 

आणि यासाठी शेतीचा सातबारा उतारा आणि त्यावर विहिरीची किंवा बोअरची नोंद हि असणे आवश्यक

आहे त्यामध्ये सामायिक सातबारा असेल आणि तर 200 रुपयांच्या बाँडवर [ stamp paper ] इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे.

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे .

बँक पासबुक फोटो

आधार कार्ड

एक पासपोर्ट आकाराचा फोटो


अधिक माहितीसाठी काय कराल? 

आपण pmkusum.mnre.gov.in या वेबसाईटला भेट देऊनही यासंदर्भातील ताज्या अपडेट आणि योजनांचा फॉर्म भरण्याचा कालावधी जाणून घेऊ शकता.

Pm kusum solar application

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad