लक्ष्मी मुक्ती योजना महाराष्ट्र

पत्नीचे नाव सातबारावर हिस्सेदार म्हणून शेतकऱ्याला  नोंद करण्याची तरतुद -


 लक्ष्मी मुक्ती योजना Laxmi Mukti योजना


सातबारावर हिस्सेदार म्हणून शेतकऱ्याला आपल्या पत्नीचे नाव  नोंद करण्याची तरतुद

लक्ष्मी मुक्ती योजना  Lakshmi Mukti Yojana 

laxmi mukti yojanaLaxmi mukti योजना


laxmi mukti yojana maharastra


कृषि विभागाच्या योजना महिला शेतकऱ्यांसाठी  राखीव ठेवण्यात येणार आहेत.महिलांच्या सन्मानासाठी  या  योजनांचा लाभ व  ‘लक्ष्मी’ योजने मध्ये  सातबाऱ्यावर त्यांचे हे नाव लावावे, राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे साहेब यांनीअसे आवाहन केले आहे.


महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ येथील धन्वंतरी कार्यालय शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी इमारत,  येथे आयोजित  

 झालेल्या जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण महिला शेतकरी परिसंवाद व आत्मा प्रकल्पात  काम करणारे शेतकरी व शेतकरी यांचे गट पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब हे  सांगत होते. 


महिलांचे नगण्य असणारे कृषि क्षेत्रात 20 वर्षापूर्वी सारखे  प्रमाण वाढतांना दिसत आहे. आणि त्याच बरोबर महिलांचे कृषि महाविद्यालत सुद्धा शिक्षण घेण्या साठीचे  प्रमाण अधिक होत आहे. पंरतु महिलांच्या नावावर फक्त  १४  टक्के ही  शेती असल्याने बँकेचे कर्ज, विविध अनेक शासकीय योजनांच्या लाभापासून त्या स्त्रिया  वंचित राहतात. त्यामुळे महिलेचे नाव ही  प्रत्येक शेतकऱ्याने सातबाऱ्यावर लावावे,


महिलांचा समावेश हा कृषि क्षेत्राच्या विविध प्रकारच्या बाबींसाठी निर्णय घेतांना  खूप गरजेचे असल्याचे महिला शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात सिद्ध झाले आहे. महिलांनी स्वत: निर्णय घेतल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास  हा वाढून त्या शेतीमध्ये अधिक आत्मविश्वासाने व जोमाने काम करतात. शेतीमध्ये  महिलांचा सहभाग वाढल्यास शेतीतील निव्वळ नफ्यात सुद्धा वाढ होईल. व त्याचप्रकारे पिकाच्या शुद्धआ गुणवत्तेत वाढ होऊन पिकाच्या उत्पादनात हि  वाढ होईल, असा आशावादही श्री.मा. कृषी मंत्री भुसे साहेब  यांनी यावेळी व्यक्त केला.


लक्ष्मी मुक्ती योजना काय आहे  ( Laxmi Mukti Yojana )

● आपल्या पतीच्या जमिनीवर प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला त्याच्या हयातीत आपले नाव वा हक्क असावा असे वाटत असते. 


● 7/12 वर नाव दिसावे किंवा 7/12 सदरी मालक असावे किंवा असे वाटत असते.



●  महाराष्ट्र महसुल व वन विगागाच्या  १५ सप्टेंबर १९९२ च्या  परिपत्रकानुसार पतीच्या हयातीत जमिनीच्या 7/12  सातबारा सदरी वडीलो पार्जित मालमत्तेमध्ये महिलेचे  नाव तीच्या पतीच्या सातबारा सदरी  लावण्याची तरतुद हि करण्यात आली आहे. 



राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या पत्नीला पती कडे  असलेल्या संपत्तीमधील काही  वाटा मिळवून देण्यासातिचे  संपूर्ण श्रेय ही मा.  शरद जोशी यांना आहे. शेतकरी महिलेला तिच्या पतीच्या निधना नंतरही त्याच   सन्मानाने समाजामध्ये जगता यावे यासाठी मा. शरद जोशी यांनी ‘लक्ष्मी मुक्ती’  हा ( Laxmi mukti yojana )कार्यक्रम ही मोठी चळवळ उभारली होती. आपल्या पत्नीच्या नावे शेतकऱ्यांनी  जमिनीची काही मालकी करून देण्याची चळवळ ही  तेव्हा  चालू  झाली. १९८६ मध्ये शेतकरी संघटनेची नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे  जाहीर सभा झाली. त्यातच शेतकऱ्यांनी पत्नीच्या नावावर  जमिनी करून द्याव्यात, असा ठराव मांडण्यात  करण्यात आला.

मा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी या चळवळीची दखल तत्कालीन  घेतली होती.त्यांनी शासकीय अधिनियमच  लक्ष्मी मुक्ती या नावाने काढला होता . 

 शेतकऱ्यांनी पत्नीच्या नावे जमीन करून देणाऱ्या या परिपत्रकाच्या आधारे आपल्या तहसीलमध्ये अर्ज करावा.       महिलांची नावे हि शेतजमिनीवर  असावीत,महाराष्ट्र हे देशात हा द्रष्टा निर्णय घेणारेही  पहिलेच राज्य आहे . 

महसूल आणि वन विभागाने १५ सप्टेंबर, १९९२ रोजी याबाबत परिपत्रक काढले होते. 



योजनेचे ‘लक्ष्मी मुक्ती योजना ’ नावही मोठे समर्पक होते, . आपल्या जमिनीत एखाद्या पुरुषाला स्वखुशीने  पत्नीच्या नावाची नोंद हि सह हिस्सेदार म्हणून करायची असेल तर त्या शेतकऱ्याने विनंती केल्यास तशी नोंद फेरफार उताऱ्यात केली जाते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad