आदिवासी वसतिगृह प्रवेशाबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय; ३० वर्षांवरील विद्यार्थ्यांना ‘स्वयम’ योजनेअंतर्गत मिळणार आर्थिक साहाय्य!
मुंबई/चंद्रपूर: राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला गती देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत...















