दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा: पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
सातारा: दिव्यांग बांधवांना केवळ शासकीय अनुदानावर किंवा मदतीवर अवलंबून न ठेवता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे अत्यंत गरजेचे आहे....
















