पीएम किसान योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य! ९२% लाभार्थ्यांनी बियाणे व खतांसाठी केला निधीचा वापर: निती आयोगाचा अहवाल
केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण मानली जाणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत वरदान ठरत आहे. निती आयोगाच्या (NITI...















