जलयुक्त शिवार ३.०: टँकरग्रस्त गावांना मिळणार सर्वोच्च प्राधान्य; आवश्यक निधीची तरतूद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी...
















